One day, I went to Grahak Peth, Tilak Road, Pune. I parked my scooty pep plus (:P) in front of Grahak Peth, in the parking area ofcourse! Then I purchased a few things and there I met a friend. She invited me to her home to stay overnight. I tried telling her that I will come some other day, not now, and stuff like that. But she kept on insisting. Then I went with her. She stayed near Grahak Peth itself. Next day, when I was about to go back to my place, I went to Grahak Peth parking area to get my scooty pep plus. It was not there! In fact there were no other vehicles parked there!! I was tensed. I didn't know whom to call / contact and get my scooty pep plus back! Then I called my dad and he said, go to the nearest police station and register a complaint. I went to Perugate Police Station. There the inspector / hawaldar / whatever told me - They had taken my scoopty pep plus!!!! I started arguing - why did you do that? I had parked it properly in the parking area. I have license. I showed it to them. They said, you parked it yesterday, so P1 was applicable, today it's P2.
..... Then I woke up.. Thank GOD, it was just a dream.. my scooty pep plus is safely standing in my society's parking area! :)
Tuesday, June 9, 2009
Tuesday, June 2, 2009
मजेशीर मन आणि मी!
परवा पुण्याहून बसने येत होते. माझं २.४५ च्या गाडीचं बुकिंग होतं, ती बस ३.१५ झाले तरी स्वारगेट ला आलेली नव्हती. त्याचसुमारास ३ वाजता निघणारी बस आली. मी कंडक्टर सोबत बोलुन माझं तिकीट या बस ला अड्जस्ट होइल का अस बघत होते. त्या काकांनीसुद्धा लगेच मान्य केलं आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. काही वेळाने बस कोथरुडला आली आणि तिकडे एक आजीबाई २ पिशव्या घेवून तिकीट नसल्यामुळे प्रत्येक बस मध्ये जागा आहे का ते बघत होत्या. माझं एक मन म्हणालं, मी राहिले असते उभी आणि त्यांना जागा दिली असती तर त्यांना थांबावं लागलं नसतं स्टॉपवर. मग तर असही मनात येवून गेले की मी जर या बस ने आलेच नसते तर त्यांना जागा मिळाली असती. त्याचवेळेस माझं दुसरं मन मला सांगू लागलं - तुझी बस वेळेत आली नाही ही तुझी चुक नाही. ते होणं तुझ्या नशिबात होतं. पण आता जी बस मिळाली आहे तुला ती ही तुझ्या नशिबात होती म्हणुनच नाहीतर या बस मध्ये जागाच नसती तर? किंवा त्या कंडक्टरनं तुझं ऐकलं नसतं तर? त्यामुळे तू स्व:ताला अपराधी वाटुन घेवू नकोस. त्या आजींना ही त्यांच्या नशिबात असेल तेव्हा बस मिळेल..
आणि मजा म्हणजे दुसऱ्या मनाने सांगितलेलं मला अगदी लगेच पटलं..!!
आणि मजा म्हणजे दुसऱ्या मनाने सांगितलेलं मला अगदी लगेच पटलं..!!
Sunday, February 8, 2009
sometimes.. taking risk is important!
"Boys are very much "bindhast".. they take risks.. "
"They never plan things as such.. they are always like - will see to it when time comes..! :) "
"But that's why they know much more than we girls do..!!"
We used to have such discussions in PICT.. a couple of days back, following incident happened..
we were discussing about what we should do for our course project.. we - meaning myself and one of my friends who is a boy.. we had shortlisted a few topics and we were about to finalize one amongst them. I said that we should do something which most of the people have done in past.. so that if we stuck up at some point.. we will get help / advice.. and thus the project won't get screwed up! :) He wanted to go with another project which was full of uncertain things.. there were so many things to explore before we could have given a proposal for the project.. but the thing that I felt most was - irrespective of those uncertainties, he was very firm on taking that call..
I thought to myself.. may be this is the reason why boys know much better than we girls.. they explore things.. they take risks.. they won't follow traditional path and won't end up doing something very common.. they show that guts..
well.. thinking of going for the same project that he is insisting.. ! Sometimes.. taking risk is important.. may be it will prove to be beneficial in long run..! :)
"They never plan things as such.. they are always like - will see to it when time comes..! :) "
"But that's why they know much more than we girls do..!!"
We used to have such discussions in PICT.. a couple of days back, following incident happened..
we were discussing about what we should do for our course project.. we - meaning myself and one of my friends who is a boy.. we had shortlisted a few topics and we were about to finalize one amongst them. I said that we should do something which most of the people have done in past.. so that if we stuck up at some point.. we will get help / advice.. and thus the project won't get screwed up! :) He wanted to go with another project which was full of uncertain things.. there were so many things to explore before we could have given a proposal for the project.. but the thing that I felt most was - irrespective of those uncertainties, he was very firm on taking that call..
I thought to myself.. may be this is the reason why boys know much better than we girls.. they explore things.. they take risks.. they won't follow traditional path and won't end up doing something very common.. they show that guts..
well.. thinking of going for the same project that he is insisting.. ! Sometimes.. taking risk is important.. may be it will prove to be beneficial in long run..! :)
Saturday, January 24, 2009
Wednesday, October 29, 2008
It happens...!
It's Bhaaubeej today! We had Diwali holidays till Padwa, i.e. no holiday for Bhaaubeej. We had an 8:30 am lecture today i.e. every Thursday. We (few of the stupid fellows of our class) came back from home yesterday itself in order to attend today's class. We went and it was declared that there won't be any class today!
Let's go exactly a week back - last Thursday. Sir announced that we will have a quiz on next Saturday, i.e. Nov 1st. Few of our classmates said that they will be extending their stay at home after Diwali and will come back only on Monday, i.e. Nov 3rd. Sir was angry hearing this. He expressed his anger saying - How can you go for such a long vacation? I will be taking lectures and you also plan to miss them during your long holiday - and things like that.
Let's go one more day back. While I was telling my parents that I will have to come back on Padwa, there being lecture on Thursday, they advised me to ask Sir if he will be conducting lecture for sure. I was afraid of asking this and next day when Sir was angry with the long holidays that people are taking, I decided better not to ask anything about the lecture. We (I repeat, few stupid fellows of our class) thus decided to come back on Padwa and attend the lecture being conducted on next day.
There were few logical reasons behind this:
1. I obviously get bored when I stay home for a long period. I need some work / something to study. I can's sit idle at home doing timepass for more than 3-4 days. And till Padwa, I already had 5 days long vacation, which was enough for me.
2. We don't understand much in the subject so it's better that we don't bunk the lecture just to stay at home. If we attend it, we will understand the things.
** Reason 2 is applicable to all those (stupid fellows of our class) who came for the lecture. **
** Whereas reason 1 is applicable only to me! (I guess) **
.. and the result is -- we- few stupid fellows of our class- proved ourselves to be stupid.
I have few questions:
1. Was being such a stupid necessary?
2. Why couldn't we (stupid people) think little wiser (??) and could decide to bunk the class (afterall it was an 8:30 am class!)
3. People say - you get used to things like - bunking lectures, late submissions, non-positive marks in exams, screwed up vivas etc. - when you complete your first semester in IIT. Then why couldn't we get used to all this?
Following are my answers:
1. Yes, this is the way I am.
2. I don't think that is something "wiser" to think about.
3. When people can't change the things / situations, they "get used to" them. I will not.
Let's go exactly a week back - last Thursday. Sir announced that we will have a quiz on next Saturday, i.e. Nov 1st. Few of our classmates said that they will be extending their stay at home after Diwali and will come back only on Monday, i.e. Nov 3rd. Sir was angry hearing this. He expressed his anger saying - How can you go for such a long vacation? I will be taking lectures and you also plan to miss them during your long holiday - and things like that.
Let's go one more day back. While I was telling my parents that I will have to come back on Padwa, there being lecture on Thursday, they advised me to ask Sir if he will be conducting lecture for sure. I was afraid of asking this and next day when Sir was angry with the long holidays that people are taking, I decided better not to ask anything about the lecture. We (I repeat, few stupid fellows of our class) thus decided to come back on Padwa and attend the lecture being conducted on next day.
There were few logical reasons behind this:
1. I obviously get bored when I stay home for a long period. I need some work / something to study. I can's sit idle at home doing timepass for more than 3-4 days. And till Padwa, I already had 5 days long vacation, which was enough for me.
2. We don't understand much in the subject so it's better that we don't bunk the lecture just to stay at home. If we attend it, we will understand the things.
** Reason 2 is applicable to all those (stupid fellows of our class) who came for the lecture. **
** Whereas reason 1 is applicable only to me! (I guess) **
.. and the result is -- we- few stupid fellows of our class- proved ourselves to be stupid.
I have few questions:
1. Was being such a stupid necessary?
2. Why couldn't we (stupid people) think little wiser (??) and could decide to bunk the class (afterall it was an 8:30 am class!)
3. People say - you get used to things like - bunking lectures, late submissions, non-positive marks in exams, screwed up vivas etc. - when you complete your first semester in IIT. Then why couldn't we get used to all this?
Following are my answers:
1. Yes, this is the way I am.
2. I don't think that is something "wiser" to think about.
3. When people can't change the things / situations, they "get used to" them. I will not.
Sunday, October 19, 2008
गूगल!!
मला गूगल मध्ये नोकरी मिळाली आहे! मी बंगलोरला आले आहे, इकडे उमाला भेटले. तिला म्हटलं, मला गूगल कुठे आहे हे माहीत नाहीए.. तर ती मला म्हणाली, अग, गूगल ना, याहू च्या अगदीच जवळ आहे. तू माझ्यासोबत चल, मी तुला सोडते गूगल मध्ये.. मग आम्ही निघालो.. जाताना H11 च्या गप्पा मारत चालत आहोत.. जाताना मला आजुबाजुची दुकानं ओळखीची वाटत आहेत, मी उमा ला म्हटलं, अग इथे आधी कधीतरी येवून गेल्यासारखं वाटतय गं, तर उमा मला म्हणते, अग तू बंगलोर ला होतीस ना काही दिवस, आली असशील कधी तरी या भागात.. मी म्हटलं, हं.. शक्यता आहे.. ज़रा चालल्यावर उमा मला म्हणते, आता ह्या बिल्डिंगच्या दुसऱ्या बाजुच्या दरवाज्यातून तू बाहेर पडलीस ना, की गूगल ची बिल्डिंग समोरच दिसेल तुला.. मी म्हटलं, ठीक आहे मग, भेटू संध्याकाळी.. मग मी त्या बिल्डिंगमध्ये शिरले, पाहते तर काय! ती तर I.I.T. ची main building होती! म्हटलं, ही इथे कुठे आली!!??!! विचार करता करता दुसऱ्या दरावाज्यापाशी पोहोचले, समोर गूगल ची बिल्डिंग! मग आत गेले, नविन काम मिळालं॥ सगळ्यांशी ओळख झाली, मग माझ्या cubicle मध्ये गेले.. TL सोबत ओळख झाली नाही फ़क्त.. तेवढयात माझा teammate म्हणाला, there comes the TL! मी पाहते तर समोर अतुल कुलकर्णी उभा!! हा? TL? !! wowww!! :) त्याच्याशी ओळख झाली, मग कामाला सुरुवात....!
सकाळी उठल्यावर लक्षात आलं, की तो परिसर माझ्या पुण्याच्या घराजवळचा होता.. म्हणुन ओळखीचा वाटत होता!
(हे वाचणार्यांना गूगल मध्ये नोकरी लागल्याची पार्टी देणार नक्की!! पण स्वप्नात च! :P)
सकाळी उठल्यावर लक्षात आलं, की तो परिसर माझ्या पुण्याच्या घराजवळचा होता.. म्हणुन ओळखीचा वाटत होता!
(हे वाचणार्यांना गूगल मध्ये नोकरी लागल्याची पार्टी देणार नक्की!! पण स्वप्नात च! :P)
Wednesday, June 11, 2008
सोलमेट
२५ वर्ष.. किती पटपट जातात दिवस.. २५ वर्षांचा सहवास.. मेघाचा आणि माझा.. इच्छा खूप होती पण अस खरच घडेल, वाटलच नव्हत..
आज सगळे कौतुक करत होते.. सिद्धू आणि आपली जोडि म्हणजे आदर्श घेण्यासारखी आहे म्हणे.. आणि काय काय.. पण.. २५
वर्ष!
सगळ श्रेय खरतर मेघा, तुझ आहे.. काय कमी होत तुला.. चांगल शिक्षण, नोकरी.. स्वतःच्या पायावर उभी.. खर्या अर्थाने कर्त्रूत्ववान मेघा.. पण माझ्यासारख्या सामान्य मुलाशी लग्नाला तयार झालीस.. मेघा, खरच सगळ श्रेय तुला आहे.. तुझ्या होकाराशिवाय हे कस शक्य होत..
सिद्धू.. हाच का तो ज्याचा मी तेव्हा प्रचंड तिरस्कार करायचे.. त्याच्यासोबत मी २५ वर्ष...! ह...त्या परिस्थितीत मनाविरुद्ध का होइना पण आमच लग्न झाल.. यासाठी देवाचे आभार..
मेघा, खूप आवडायचीस ग तु मला.. पण खर सांगू, आत्ता अजुन जास्त आवडतेस.. तेव्हा तुझी बुद्धीमत्ता, स्वाभिमान, प्रामाणिकपणा या सगळ्यावर भाळलो होतो.. खरतर आपली ओळख अमितमुळे झालेली.. पण तुम्ही एकत्र काम करत असल्यामुळे तुझ्याबद्दल बर्याच वेळा बोलायचो आम्ही.. आपण खरतर मित्र ही नव्हतोच, नाही का ग? मी तुला लग्नाच विचारल, तेसुद्धा अमित खूप वेळाम्हणालेला म्हणुन..
खरच, का तिरस्कार करायचे मी तुझा एव्हढा.. ह.. तुझा स्वभाव.. तु खरोखर "स्थितप्रज्ञ" आणि मी अगदी उलट.. कधी मैत्री वगैरे जमलिच नाही आपली.. कारण मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावुन घेणारी.. आणि
साध्या साध्या गोष्टीन्नी खूप खुश होणारी.. माझ्या अशा टोकाच्या प्रतिक्रियान्वर तुझ भाषण (प्रवचन म्हणायचे, नाही का रे.. :) ) नेहमी ठरलेल असायच.. खरच डोक्यात जायचास तु कधी कधी :).. त्यामुळे मैत्री शक्यच नव्हती.. अमित्मुळे केव्हातरी तुझ्याबद्दल बोलल जायच इतकच..
आणि तेव्हा तु केवढी प्रचंड चिडली होतीस.. खर सांगु, मला तु पहिल्याच भेटीत आवडलिस, अमितला मी तेव्हाच म्हणालो होतो, पण आपल्यामध्ये खूप अंतर होत.. अमित म्हणायचा.. आरे तु बोलुन तर बघ.. विचार तर एकदा.. मी नेहमी टाळायचो.. पण मी नेहमी तुझ्याबद्दल अमितशी बोलायचो.. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी.. घडुन गेलेल्या आणि घडत असणार्या.. मला कळायच्या.. आणि म्हणुनच तू फार चिडलेलिस... मला अजुन आठवतय..
आणि तू महान.. मैत्रीहि नाही आपली.. आणि आला लग्नाच विचारायला.. :)
आणि मी.. मला लग्न या गोष्टीची चीड होती.. अयुष्यात काही घटना अशा घडुन गेलेल्या की कोणी माझ असु शकत.. मी ही कोणाला आवडु शकते.. विश्वासच बसायचा नाही यावर.. याबद्दल विचार जरी केला तरी वाटायच.. नाही.. हे आपल्यासाठी नाही.. माझ्यासारख्या सामान्य दिसणार्या मुलिला कोण कशासाठी लग्नाच विचारेल.. नक्की काय हेतु असेल.. की पुन्हा एकदा फसवणूक होतेय.. काही कळायच नाही.. पुर्वायुष्यातल्या आठवणी अशा वेळेस दाटून यायच्या.. आणि मग तर माझी खात्रीच पटायची..
अमितकडुन सगळ कळलेल मला.. हे जेव्हा तुला कळल तेव्हा तर तु अमितवरही चिडलेलिस.. अग वेडे, तो तुझा खूप जवळचा मित्र होता ना.. त्याच्यावर अविश्वास दाखवायला लागलेलिस तू.. आणि हे सगळ माझ्या एका विचारण्यामुळे..
माझ मन एकच गोष्ट मला सांगत रहायच.. लग्न तुझ्यासाठी नाही.. तू आणि तुझ करिअर.. बस.. एकदा प्रेमात पडुन चूक केलीस.. आता कशाला पुन्हा त्या वाटेवर.. जे आहे त्यात सुखी आहेस.. मग हे सगळ कशासाठी..
आणि तू मला फारसा आवडायचाही नाहीस.. खरतर अजिबातच आवडायचा नाहीस.. त्यामुळे तू विचारलस याचाच मला जास्त राग आलेला..
अग पण वेडे तु तर जुन्या गोष्टी विसरायला तयारच नव्हतीस.. शेवटी अमितने अगाऊपणा करुन तुझ्या आई-बाबान्ना माझ नाव सुचवल.. त्या अगाऊपणामुळेच खरतर आज आपण २५ वर्ष एकत्र आहोत.. :)
नंतर हे प्रकरण आई-बाबांपर्यन्त गेल.. त्या अमितनेच कीडे केले.. त्यांनी शपथ वगैरे घालून मला लग्न करायला भाग पाडल.. त्यांना लग्न ही आवश्यक गोष्ट का वाटायची, हे तेव्हा मला कधी कळल नाही.. आता २५ वर्ष झाल्यावर कळतय.. :)
मी खूप म्हणजे खूपच रागावले होते सगळ्यांवर.. अमितवर.. आई-बाबांवर..माझ लग्न मनाविरुद्ध करून देतात म्हणजे काय.. आणि तेही तुझ्याशी.. अशा मुलाशी जो मला अजिबात आवडत नाही.. ज्याचा स्वभाव मझ्या अगदी उलट आहे..
पण तूसुद्धा काही कमी नाहिस बर.. :) सुरुवातीला अगदी 'असहकार चळवळ'च पुकारली होतीस.. बोलायची सुद्धा नाहीस दिवसेंदिवस.. पण खर सांगु, तुझ चिडणही मला आवडायच, कारण तु सगळ्याच भावना मनापासुन व्यक्त करायचीस.. मला भावनाच नाहीत म्हणायचीस ना.. तस नव्हत तुझ.. चिडलिस तरी मनापासून..
पण लग्न झाल्यावर तू खूप शांत झालेलीस.. बोलायची नाहीस.. तू आणि तुझ काम.. तेव्हाच मलाही खूप छान संधी चालून आलेली.. मनासारख काम मिळालेल.. तुझ्या माझ्या अयुष्यात येण्यानच मला ही संधी मिळतेय अस समजून मीसुद्धा खुष होतो..
लग्नानंतर काही महिने वाटायच.. हे काय झाल आपल्या अयुष्यात.. लग्न.. नाही मन रमत यात..आणि अशा लग्नला अर्थ तरी काय.. मनाविरुद्ध झालेल्या.. पण मी आता परिस्थिती बदलू शकत नव्हते.. खरतर त्याच काळात तुझी खरी ओळख होत होती मला.. गैरसमज दूर होऊ लागलेले.. तुझ्या स्थितप्रज्ञतेच मला कौतुक वाटायला लागलेल.. मला, माझ्या भावनांना इतक महत्व देणारा तू मला नव्याने माहीत होऊ लागलेलास.. मी अस परक्यासारख वागून्सुद्धा तुझी चिडचिड नसायची कधीच.. मी माझ्या असहकाराचा भाग म्हणून की काय, पण स्वयंपाक, घरातली कामसुद्धा मझ्यापुरतीच करायचे.. तु कधीच या सगळ्याबद्दल काहीच बोलायचा नाहीस.. एकाच घरात लोकांसाठी नवरा-बायको म्हणून राहणारे आपण, हॉस्टेल मधले रूममेट्स ही वागत नसतील इतक्या परकेपणाने वागायचो..
तुझी तगमग मला कळत होती ग मेघा.. पण तु.. तु तर काही बोलायचीच नाहीस.. तुला अजुनही पुर्विच्या आठवणी छळत असतील, मला कल्पना असायची.. वाटायच तुझ्याशी मित्र म्हणुन तरी बोलाव.. पण तू.. तू तोडलेलस मला तुझ्यापासुन.. मी ही ठरवल मग.. वाट बघायची.. तु माझ्यासोबत होतीस.. ठीक होतीस.. तुझ काम छान चालू होत.. हे बघूनच खूप बर वाटायच..
तुझ्याबद्दलच कौतुक, कधी तुझ्याबद्दलच्या आदरामध्ये बदलल.. मला कळलच नाही.. नकळत माझ्या मनात एक तुलना सुरू असायची.. तुझी आणि त्याची.. मला अशी साथ, अस संसार, अस परेम त्याच्याकडून हव होत.. आणि देत होतास तू.. त्यान मला अस समजून घ्याव अस वाटायच आणि हे करत होतास तू.. माझ्या लक्षात येवू लागलेल.. की खरच काही लोक जगात फक्त शारिरीक सौंदर्य बघणारी नसतात.. एखाद्याचा मनावर, स्वभावावर, वेडेपणावरसुद्धा मनापासुन प्रेम करणारीही लोक असतात.. नकळत माझ्या मनात तुझी जागा निर्माण होऊ लागली.. आणि 'असहकार चळवळ' हळू हळू बंद पडू लागली.. :)
त्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्याशी मनापासून बोललीस.. खूप छान वाटलेल तेव्हा.. त्या दिवशी तुला "बेस्ट पर्फॉर्मर" च ऍवॉर्ड मिळालेल कंपनीत.. तुझ्या चेहर्यावरच्या आनंदाची मी कल्पना करत होतो जेव्हा तु मला ही खुषखबर फोनवर सांगितलीस.. आणि त्यानंतरचा दिवस.. माझ्यासाठी खूप खास होता.. तु चक्क मला ट्रीट दिलेलीस.. आपण पहिल्यांदा बाहेर फिरायला गेलो होतो.. :)
नंतर मला "बेस्ट पर्फॉर्मर" च ऍवॉर्ड मिळाल.. किती खुष होतास तेव्हा तू.. जस काही ऍवॉर्ड तुलाच मिळालय :).. तुला आठवतय.. तेव्हा मी तुला एक पत्र लिहिल होत.. माफी मागितलेली तुझी.. त्या रात्री मला खूप शांत झोप लागलेली.. आणि दुसर्या दिवशी, जेव्हा मी आपल्या दोघांसाठी नाश्ता बनवत होते, तेव्हा तू माझा फोटो काढलेलास.. का, तर म्हणे.. "बेस्ट पर्फॉर्मर ईन अवर होम टू"! मी जळवलेल्या, कडक झालेल्या थालीपीठांवर तू ताव मारलेलास तेव्हा.. वेडा..
तुला मिळालेल्या त्या ऍवॉर्ड मु़ळे खरतर मलाच एक मोठ्ठ बक्षीस मिळाल.. तु माझी मैत्रिण झालेलीस.. मलाही भावना होत्या ग.. तु अमितला म्हणायचीस ना.. सिद्धार्थ पाषाणह्रुदयी आहे.. :) मी अगदीच काही दगड नव्हतो.. खूप छान वाटायच तेव्हा.. तुला नेहमी हसताना बघाव, तुझी प्रगती बघावी म्हणुनच तर तुला लग्नासाठी विचारल होत.. तुझ्यासोबत रहायची मजा आता मी अनुभवत होतो... :)
सिद्धु, खरतर मला तू आवडायला लागला होतास.. तू बदलला नव्हतास.. माझ्याच मनावरच मळभ दूर झाल होत.. तुझा आधी त्रासदायक वाटणारा स्वभावच आता माझ्या सगळ्यात जास्त आवडीचा झाला होता.. फक्त तुझ्याच नाही तर मी अमित, आई-बाबा..सगळ्यांच्याच पुन्हा जवळ जात होते.. आणि माझ्या स्वतःच्यासुद्धा..
मेघा, तुझ्यातला सुखावह बदल मला खूप आनंदीत करायचा.. तुझ्याशी कोणतीही अपेक्षा न ठेवता मी लग्न केलेल पण लग्नानंतर तु सुखात नाहीस याच वाईट वाटायच.. उगीच केल मी अस.. असही वाटून जायच.. पण आता अस नव्हत.. :)
आणि.. आपली मन जी जुळली ती वीण नंतर अधिकच घट्ट होत गेली.. २५ वर्षात हे नात जास्तच मजबूत बनल.. सगळ तुझ्यामुळे सिद्धु..
तुझ हे बदललेल रूपच मला नवा उत्साह देवून जायच मेघा.. तुझ्यावर अजुन प्रेम करण्यासाठी.. तुला जपण्यासाठी.. मेघा, तु नसतीस तर हे कस शक्य होत..
आज सगळे कौतुक करत होते.. सिद्धू आणि आपली जोडि म्हणजे आदर्श घेण्यासारखी आहे म्हणे.. आणि काय काय.. पण.. २५
वर्ष!
सगळ श्रेय खरतर मेघा, तुझ आहे.. काय कमी होत तुला.. चांगल शिक्षण, नोकरी.. स्वतःच्या पायावर उभी.. खर्या अर्थाने कर्त्रूत्ववान मेघा.. पण माझ्यासारख्या सामान्य मुलाशी लग्नाला तयार झालीस.. मेघा, खरच सगळ श्रेय तुला आहे.. तुझ्या होकाराशिवाय हे कस शक्य होत..
सिद्धू.. हाच का तो ज्याचा मी तेव्हा प्रचंड तिरस्कार करायचे.. त्याच्यासोबत मी २५ वर्ष...! ह...त्या परिस्थितीत मनाविरुद्ध का होइना पण आमच लग्न झाल.. यासाठी देवाचे आभार..
मेघा, खूप आवडायचीस ग तु मला.. पण खर सांगू, आत्ता अजुन जास्त आवडतेस.. तेव्हा तुझी बुद्धीमत्ता, स्वाभिमान, प्रामाणिकपणा या सगळ्यावर भाळलो होतो.. खरतर आपली ओळख अमितमुळे झालेली.. पण तुम्ही एकत्र काम करत असल्यामुळे तुझ्याबद्दल बर्याच वेळा बोलायचो आम्ही.. आपण खरतर मित्र ही नव्हतोच, नाही का ग? मी तुला लग्नाच विचारल, तेसुद्धा अमित खूप वेळाम्हणालेला म्हणुन..
खरच, का तिरस्कार करायचे मी तुझा एव्हढा.. ह.. तुझा स्वभाव.. तु खरोखर "स्थितप्रज्ञ" आणि मी अगदी उलट.. कधी मैत्री वगैरे जमलिच नाही आपली.. कारण मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावुन घेणारी.. आणि
साध्या साध्या गोष्टीन्नी खूप खुश होणारी.. माझ्या अशा टोकाच्या प्रतिक्रियान्वर तुझ भाषण (प्रवचन म्हणायचे, नाही का रे.. :) ) नेहमी ठरलेल असायच.. खरच डोक्यात जायचास तु कधी कधी :).. त्यामुळे मैत्री शक्यच नव्हती.. अमित्मुळे केव्हातरी तुझ्याबद्दल बोलल जायच इतकच..
आणि तेव्हा तु केवढी प्रचंड चिडली होतीस.. खर सांगु, मला तु पहिल्याच भेटीत आवडलिस, अमितला मी तेव्हाच म्हणालो होतो, पण आपल्यामध्ये खूप अंतर होत.. अमित म्हणायचा.. आरे तु बोलुन तर बघ.. विचार तर एकदा.. मी नेहमी टाळायचो.. पण मी नेहमी तुझ्याबद्दल अमितशी बोलायचो.. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी.. घडुन गेलेल्या आणि घडत असणार्या.. मला कळायच्या.. आणि म्हणुनच तू फार चिडलेलिस... मला अजुन आठवतय..
आणि तू महान.. मैत्रीहि नाही आपली.. आणि आला लग्नाच विचारायला.. :)
आणि मी.. मला लग्न या गोष्टीची चीड होती.. अयुष्यात काही घटना अशा घडुन गेलेल्या की कोणी माझ असु शकत.. मी ही कोणाला आवडु शकते.. विश्वासच बसायचा नाही यावर.. याबद्दल विचार जरी केला तरी वाटायच.. नाही.. हे आपल्यासाठी नाही.. माझ्यासारख्या सामान्य दिसणार्या मुलिला कोण कशासाठी लग्नाच विचारेल.. नक्की काय हेतु असेल.. की पुन्हा एकदा फसवणूक होतेय.. काही कळायच नाही.. पुर्वायुष्यातल्या आठवणी अशा वेळेस दाटून यायच्या.. आणि मग तर माझी खात्रीच पटायची..
अमितकडुन सगळ कळलेल मला.. हे जेव्हा तुला कळल तेव्हा तर तु अमितवरही चिडलेलिस.. अग वेडे, तो तुझा खूप जवळचा मित्र होता ना.. त्याच्यावर अविश्वास दाखवायला लागलेलिस तू.. आणि हे सगळ माझ्या एका विचारण्यामुळे..
माझ मन एकच गोष्ट मला सांगत रहायच.. लग्न तुझ्यासाठी नाही.. तू आणि तुझ करिअर.. बस.. एकदा प्रेमात पडुन चूक केलीस.. आता कशाला पुन्हा त्या वाटेवर.. जे आहे त्यात सुखी आहेस.. मग हे सगळ कशासाठी..
आणि तू मला फारसा आवडायचाही नाहीस.. खरतर अजिबातच आवडायचा नाहीस.. त्यामुळे तू विचारलस याचाच मला जास्त राग आलेला..
अग पण वेडे तु तर जुन्या गोष्टी विसरायला तयारच नव्हतीस.. शेवटी अमितने अगाऊपणा करुन तुझ्या आई-बाबान्ना माझ नाव सुचवल.. त्या अगाऊपणामुळेच खरतर आज आपण २५ वर्ष एकत्र आहोत.. :)
नंतर हे प्रकरण आई-बाबांपर्यन्त गेल.. त्या अमितनेच कीडे केले.. त्यांनी शपथ वगैरे घालून मला लग्न करायला भाग पाडल.. त्यांना लग्न ही आवश्यक गोष्ट का वाटायची, हे तेव्हा मला कधी कळल नाही.. आता २५ वर्ष झाल्यावर कळतय.. :)
मी खूप म्हणजे खूपच रागावले होते सगळ्यांवर.. अमितवर.. आई-बाबांवर..माझ लग्न मनाविरुद्ध करून देतात म्हणजे काय.. आणि तेही तुझ्याशी.. अशा मुलाशी जो मला अजिबात आवडत नाही.. ज्याचा स्वभाव मझ्या अगदी उलट आहे..
पण तूसुद्धा काही कमी नाहिस बर.. :) सुरुवातीला अगदी 'असहकार चळवळ'च पुकारली होतीस.. बोलायची सुद्धा नाहीस दिवसेंदिवस.. पण खर सांगु, तुझ चिडणही मला आवडायच, कारण तु सगळ्याच भावना मनापासुन व्यक्त करायचीस.. मला भावनाच नाहीत म्हणायचीस ना.. तस नव्हत तुझ.. चिडलिस तरी मनापासून..
पण लग्न झाल्यावर तू खूप शांत झालेलीस.. बोलायची नाहीस.. तू आणि तुझ काम.. तेव्हाच मलाही खूप छान संधी चालून आलेली.. मनासारख काम मिळालेल.. तुझ्या माझ्या अयुष्यात येण्यानच मला ही संधी मिळतेय अस समजून मीसुद्धा खुष होतो..
लग्नानंतर काही महिने वाटायच.. हे काय झाल आपल्या अयुष्यात.. लग्न.. नाही मन रमत यात..आणि अशा लग्नला अर्थ तरी काय.. मनाविरुद्ध झालेल्या.. पण मी आता परिस्थिती बदलू शकत नव्हते.. खरतर त्याच काळात तुझी खरी ओळख होत होती मला.. गैरसमज दूर होऊ लागलेले.. तुझ्या स्थितप्रज्ञतेच मला कौतुक वाटायला लागलेल.. मला, माझ्या भावनांना इतक महत्व देणारा तू मला नव्याने माहीत होऊ लागलेलास.. मी अस परक्यासारख वागून्सुद्धा तुझी चिडचिड नसायची कधीच.. मी माझ्या असहकाराचा भाग म्हणून की काय, पण स्वयंपाक, घरातली कामसुद्धा मझ्यापुरतीच करायचे.. तु कधीच या सगळ्याबद्दल काहीच बोलायचा नाहीस.. एकाच घरात लोकांसाठी नवरा-बायको म्हणून राहणारे आपण, हॉस्टेल मधले रूममेट्स ही वागत नसतील इतक्या परकेपणाने वागायचो..
तुझी तगमग मला कळत होती ग मेघा.. पण तु.. तु तर काही बोलायचीच नाहीस.. तुला अजुनही पुर्विच्या आठवणी छळत असतील, मला कल्पना असायची.. वाटायच तुझ्याशी मित्र म्हणुन तरी बोलाव.. पण तू.. तू तोडलेलस मला तुझ्यापासुन.. मी ही ठरवल मग.. वाट बघायची.. तु माझ्यासोबत होतीस.. ठीक होतीस.. तुझ काम छान चालू होत.. हे बघूनच खूप बर वाटायच..
तुझ्याबद्दलच कौतुक, कधी तुझ्याबद्दलच्या आदरामध्ये बदलल.. मला कळलच नाही.. नकळत माझ्या मनात एक तुलना सुरू असायची.. तुझी आणि त्याची.. मला अशी साथ, अस संसार, अस परेम त्याच्याकडून हव होत.. आणि देत होतास तू.. त्यान मला अस समजून घ्याव अस वाटायच आणि हे करत होतास तू.. माझ्या लक्षात येवू लागलेल.. की खरच काही लोक जगात फक्त शारिरीक सौंदर्य बघणारी नसतात.. एखाद्याचा मनावर, स्वभावावर, वेडेपणावरसुद्धा मनापासुन प्रेम करणारीही लोक असतात.. नकळत माझ्या मनात तुझी जागा निर्माण होऊ लागली.. आणि 'असहकार चळवळ' हळू हळू बंद पडू लागली.. :)
त्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्याशी मनापासून बोललीस.. खूप छान वाटलेल तेव्हा.. त्या दिवशी तुला "बेस्ट पर्फॉर्मर" च ऍवॉर्ड मिळालेल कंपनीत.. तुझ्या चेहर्यावरच्या आनंदाची मी कल्पना करत होतो जेव्हा तु मला ही खुषखबर फोनवर सांगितलीस.. आणि त्यानंतरचा दिवस.. माझ्यासाठी खूप खास होता.. तु चक्क मला ट्रीट दिलेलीस.. आपण पहिल्यांदा बाहेर फिरायला गेलो होतो.. :)
नंतर मला "बेस्ट पर्फॉर्मर" च ऍवॉर्ड मिळाल.. किती खुष होतास तेव्हा तू.. जस काही ऍवॉर्ड तुलाच मिळालय :).. तुला आठवतय.. तेव्हा मी तुला एक पत्र लिहिल होत.. माफी मागितलेली तुझी.. त्या रात्री मला खूप शांत झोप लागलेली.. आणि दुसर्या दिवशी, जेव्हा मी आपल्या दोघांसाठी नाश्ता बनवत होते, तेव्हा तू माझा फोटो काढलेलास.. का, तर म्हणे.. "बेस्ट पर्फॉर्मर ईन अवर होम टू"! मी जळवलेल्या, कडक झालेल्या थालीपीठांवर तू ताव मारलेलास तेव्हा.. वेडा..
तुला मिळालेल्या त्या ऍवॉर्ड मु़ळे खरतर मलाच एक मोठ्ठ बक्षीस मिळाल.. तु माझी मैत्रिण झालेलीस.. मलाही भावना होत्या ग.. तु अमितला म्हणायचीस ना.. सिद्धार्थ पाषाणह्रुदयी आहे.. :) मी अगदीच काही दगड नव्हतो.. खूप छान वाटायच तेव्हा.. तुला नेहमी हसताना बघाव, तुझी प्रगती बघावी म्हणुनच तर तुला लग्नासाठी विचारल होत.. तुझ्यासोबत रहायची मजा आता मी अनुभवत होतो... :)
सिद्धु, खरतर मला तू आवडायला लागला होतास.. तू बदलला नव्हतास.. माझ्याच मनावरच मळभ दूर झाल होत.. तुझा आधी त्रासदायक वाटणारा स्वभावच आता माझ्या सगळ्यात जास्त आवडीचा झाला होता.. फक्त तुझ्याच नाही तर मी अमित, आई-बाबा..सगळ्यांच्याच पुन्हा जवळ जात होते.. आणि माझ्या स्वतःच्यासुद्धा..
मेघा, तुझ्यातला सुखावह बदल मला खूप आनंदीत करायचा.. तुझ्याशी कोणतीही अपेक्षा न ठेवता मी लग्न केलेल पण लग्नानंतर तु सुखात नाहीस याच वाईट वाटायच.. उगीच केल मी अस.. असही वाटून जायच.. पण आता अस नव्हत.. :)
आणि.. आपली मन जी जुळली ती वीण नंतर अधिकच घट्ट होत गेली.. २५ वर्षात हे नात जास्तच मजबूत बनल.. सगळ तुझ्यामुळे सिद्धु..
तुझ हे बदललेल रूपच मला नवा उत्साह देवून जायच मेघा.. तुझ्यावर अजुन प्रेम करण्यासाठी.. तुला जपण्यासाठी.. मेघा, तु नसतीस तर हे कस शक्य होत..
Subscribe to:
Posts (Atom)

